Skip to main content

Operation X - end of terror


कहा पर हो, कसाब को फांसी दी गई है, सुबह से तुम्हारा फोन लगा रहे थे

सुबह ७ बजकर ४० मिनट पर एक विधायक दोस्त का फोन आया। आर आर पाटील के करीबी इस विधायक की बात पर विश्वास ना करने का सवाल ही नहीं था, फिर मैंने फोन देखा, कई मिस्ड काॅल देखे, मेल पर देखा तो कसाब की मर्सी पिटीशन रिजेक्ट की खबर थी। 

मैं तुरंत उठा, पहला फोन आर आर पाटील को लगाया। पिछले कुछ दिनों ने आर आर पाटील और मेरे बीच मीठी तकरार चल रही थी, बातचित बंद थी, फोन उठाएंगे या नहीं पता नहीं था। उनका फोन बिझी था, इतनी सुबह उनका फोन आॅन होना ही संकेत था की कुछ गडबड जरूर है। फोन नहीं उठाया गया। 

मैंने आशा छोड दी की वो काॅल उठाएंगे। मैंने सुशीलकुमार शिंदे को फोन लगाया, उनका फोन भी बिझी था, इतनें में आर आर पाटील का फोन वेटींग  पर था। मैंने फोन रिसिव किया, वो कुछ बोले इसके पहले की मैंने सवाल दागा, क्या खबर कन्फर्म है?

उन्होंने जवाब दिया हां...... ७.३० बजे....।।।।। 

आगे वो कुछ और बता रहे थे, मैंने फोन काट दिया....। थोडा सा अटपटा लगा होगा उन्हे भी लेकिन उतना समय नहीं था। मेरे मित्र निलेश खरे को भी खबर मिल गई थी। खबर रोके रखना गलत था। ब्रेकीमग चल गई कसाब को फांसी।

मुंबई आतंकी हमले का एक आखिरी अध्याय खत्म हो गया। मुंबई पर आतंकी हमला कर बेगुनाह लोगों की जान लेने वाले कसाब को फ्री एंड फेअर ट्रायल देने के बाद अब दया याचिका कितनं सालों तक पेन्डींग रहेगी इस बात को लेकर आम लोगों में गुस्सा था। कसाब को जिंदा रखकर पाकिस्तान और अन्य देशों पर आतंकवाद को लेकर दबाव बनाए रखना सरकार को महंगा पड सकता था, लोगों का गुस्सा बिगडते राजनितीक समीकरणों को देखते हुए सरकार को आखिर फैसला लेना पडा।
शायद इस फैसले से कांग्रेस को राजनितीक फायदा भी होगा। अफजल गुरू की फांसी पर फैसला लेने से बच रही कांग्रेस सरकार ने शीतकालीन सत्र से पहले ये फैसला लेकर सरकार विरोधी सूरों को भी नर्म करने की कोशीश की है। गुजरात चुनावों में भी नरेंद्र मोदी का प्रभाव कम करने के लिए भी इसका इस्तेमाल कांग्रेस कर सकत है। महाराष्ट्र में तो इसका फायदा होगा ही। ऐसे में कसाब की फांसी के इस गोपनीय आॅपरेशन ने सरकार की इज्जत पर चार चांद लगा दिए, अब इंतजार है अफजल गुरू पर सरकर कब फैसला लेती है इस बात का......।।

Comments

Unknown said…
End of terror? How?

Kasab is mere a pawn, the master-mind is Pakistan and whether Congress has guts to end the terrorism? If so, next step should be hanging Afzal Guru ignoring vote bank politics?

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्