Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

होगी शांती चारों ओर || MaxMaharashtra || KargilWar ||

होगी शांती चारों ओर.. कारगिलच्या निमित्ताने टिव्ही वाहिन्या युद्धज्वराच्या आठवणी जागवताना दिसतायत... संजय आवटे यांनी कारगिल मध्ये लोकांशी चर्चा केली. कारगिल युद्धासाठी नाही तर शांतीसाठी ओळखलं जायला पाहिजे अशी इच्छा इथल्या लोकांची आहे. कारगिलमध्ये जवानांनी रक्त सांडून हा शांतीप्रिय भारत आपल्याला दिलाय. हे जपलं पाहिजे.

Karnataka trust vote : कर्नाटक सरकार कोसळलं, पुढे काय

कर्नाटक सरकार कोसळलं यावर मॅक्समहाराष्ट्र चे मुख्यसंपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

मुंबईत जलप्रदूषणाचा महापूर..! | MaxMaharashtra | Water pollution floods...

महिला बेरोजगार अन् सरकार झालंय जाहीरातबाज

महिला बेरोजगार अन् सरकार झालंय जाहीरातबाज